इतिहास
राणोजी शिंदे - शिंदे राजघराण्याचे संस्थापक
राणोजी शिंदे यांचे मूळ गावं सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड असून त्या गावाची पाटीलकी पुर्वीपासुन शिंदे घराण्याकडे होती.
रामशास्त्री प्रभुणे - एक निस्पृह न्यायाधीश
रामशात्री यांचे मूळ गावं सातारा जवळील माहुली हे असून त्यांचा जन्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळात झाला होता.
चंगेजखान - मोगलांच्या उत्कर्षास कारणीभूत शासक
चंगेजखानचा जन्म ११६३ साली मंगोलिया येथे झाला व हा देश त्याकाळी चीनच्या अमलाखाली होता.
ग्रांट डफ - मराठ्यांचे चरित्र लिहिणारा पहिला ब्रिटिश इतिहासकार
१८०५ साली ग्रांट डफ मुंबईस आला व येथे त्यास ग्रेनेडिअर पलटणीत नोकरी मिळाली.
गोपिकाबाई पेशवे यांची माहिती
गोपिकाबाईंचे घराणे हे संपन्न असल्याने त्यांना लहानपणापासून सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले होते व शिक्षण घेता घेता त्या राजकारणातही...
कावजी कोंढाळकर - एक स्वराज्य वीर
कावजी कोंढाळकर आपल्या कुमकेसह देईरी गडाच्या रक्षणाकरिता आले आणि त्यांनी गडास वेढा घालून बसलेल्या मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढवला.
समुद्रगुप्त - गुप्त वंशातील प्रख्यात राजा
उत्तर भारतातील नऊ राजे, दक्षिणेतील अकरा आणि सरहद्दीवरील अनेक राजांचा पराभव करून समुद्रगुप्ताने आपले राज्य वाढवले व या कर्तृत्वामुळे...
बिरबल - मोगल दरबारातील एक नवरत्न
बिरबल हा उत्कृष्ट नकलाकार, कवी, विनोद रचणारा, गंधर्वविद्येत प्रवीण असा असून त्याचे असंख्य किस्से आजही लोककथांमधून जिवंत आहेत.
शिर्के घराण्याचा देदीप्यमान इतिहास
शिर्के घराण्याचा इतिहास यादव काळापर्यंत जाऊन पोहोचतो मात्र त्यांचा उत्कर्ष हा विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत झाला. विजयनगर साम्राज्याच्या...
आनंदीबाईंनी ध चा मा खरंच केला होता का?
नारायणरावांच्या खुनाच्या कटात आनंदीबाईंचा उल्लेख हा ध चा मा करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ही घटना एवढी लोकप्रचलित आहे की ध चा मा करणे...
बहामनी राज्याचा इतिहास व माहिती
जफरखान उर्फ हसन याने या बंडाच्या अखत्यारीत तुघलखी राज्यातील एक भाग ताब्यात घेतला आणि स्वतःस स्वतंत्र घोषित केले आणि हसन गंगू बहामनी...
दुर्गादेवीचा दुष्काळ - सलग १३ वर्षे पडलेला महाभयंकर दुष्काळ
दुर्गादेवीचा दुष्काळ हा महाराष्ट्रात व कर्नाटक, आंध्र आदी राज्यात इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या अखेरीपासून पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत...
किल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख
रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीस एकूण तीन लेख आहेत व यापैकी दोन शिवकालीन लेख हे सुस्थितीत असून तिसरा शिवपूर्वकालीन लेख आहे तो आता काळाच्या...
बारभाई व त्यांचे कारस्थान
बारभाई कारस्थान हे बारा लोकांनी केल्याने त्यास बारभाई कारस्थान म्हणून ओळखले गेले मात्र सुरुवातीस या कारस्थानात फक्त चार मंडळी होती....
बाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस
ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ कोकणातून देशावर जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत रामाजी महादेव, हरी महादेव आणि बाळाजी महादेव हे भानू...
मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे व हेटकरी
मावळ प्रांत जिंकल्यावर महाराजांनी सर्वप्रथम उत्तर कोकण स्वराज्यात आणला व यावेळी त्यांनी जी सैन्यव्यवस्था निर्माण केली त्यामध्ये मावळे,...