माहितीपर
घटोत्कच - महाभारतातील बलवान योद्धा
पांडव व कौरव सेनेचे कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु झाले त्यावेळी घटोत्कच साहजिकच पांडवांच्या पक्षाकडून लढत होता. घटोत्कच हा अवाढव्य असल्याने...
चातुर्मास म्हणजे काय
चातुर्मास म्हणजे एकूण चार महिन्यांचा काळ. चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण-भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक...
भरती व ओहोटी म्हणजे काय?
गुरुत्वाकर्षणाच्या याच नियमाच्या आधारे न्यूटनने हे सुद्धा सिद्ध केले की पृथ्वीवरील समुद्रास भरती व ओहोटी येण्याचे कारण म्हणजे सूर्य...
संत एकनाथ महाराज
संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि इतर चार असे एकूण सात प्रसिद्ध ग्रंथांचे लिखाण केले जे आजही घरोघरी...
भास्कराचार्य - एक थोर ज्योतिषी व गणितज्ञ
भास्कराचार्यांचा सर्वात प्रथम ग्रंथ म्हणजे सिद्धांत शिरोमणी होय. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहिला. सिद्धांतशिरोमणी ग्रंथाचे...
मसाल्याचे विविध पदार्थ
मसाल्यात अनेक प्रकार असतात काही मसाले हे चवीसाठी वापरले जातात, काही मसाले त्यांच्या सुंगंधी गुणधर्मामुळे, काही मसाले त्यांच्या औषधी...
वारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान
वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीचे.
डॉ. विश्राम रामजी घोले - एक वंदनीय समाजसुधारक
१८७४ साली त्यांची पुण्यास बदली झाली व पुण्यात ते अगदी १८८९ सालापर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत नोकरी करत होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी...
शरीरास पोषक घटक द्रव्ये
मानवी शरीरास पोषक असे घटक जे अन्नामार्गे आपल्या शरीरास मिळतात ते घटक कोणते हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण...
मराठवाड्याची खाद्यसंस्कृती
मराठवाड्यातील भोजनात अनेक व्यंजने असतील त्यातील एक म्हणजे "पंचामृत" हे एक होय. पश्चिम महाराष्ट्रात पंचामृत हे पुजाविधिच्या वेळी प्रसादापूर्वी...
इंद्रप्रस्थ ते दिल्ली - नामांतराचा इतिहास
प्राचीन काळात दिल्ली शहराचा विस्तार तब्बल ४५ मैल होता. इंद्रप्रस्थाच्याच परिघात पूर्वी कुरुवंशाची राजधानी हस्तिनापूर होती.
नैऋत्य मान्सून म्हणजे काय
मान्सूनला मोसमी वारे अथवा नैऋत्य मान्सून या नावानेही ओळखले जाते. आपल्या भारतात पाऊस घेऊन येण्यास नैऋत्य दिशेकडून आलेले हे नियतकालिक...
आपल्या पूर्वजांची संतुलित दिनचर्या
अदमासे शंभर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळात सध्याचे तंत्रज्ञान नव्हते त्या काळात त्यांची सरासरी दिनचर्या कशी होती हे आपण थोडक्यात...
मिठाचे फायदे व महत्व
मिठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्यामुळे शरीरात जंतांचा उपद्रव होत नाही त्यामुळे माणूस रोगांना बळी पडत नाही.
इतिहासातील एक खुनाची घटना व कोकणातून घाटावर जाणारा रस्ता
या प्रसंगावरून दोनशे वर्षांपूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते. आजही तळ्याहून पालीला जावयाचे असेल तर मुंबई गोवा...
श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव - महाराष्ट्रातील सर्वात...
श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची...