माहितीपर
भारतीय कालगणना पद्धती
भारतीय कालगणनेतही दोन प्रकार आहेत व ते म्हणजे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष तसेच चंद्राच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना चांद्रमास...
नागपंचमी सणाची माहिती व इतिहास
नागपंचमीच्या दिवशी नागाची अथवा नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यासोबतच रात्री धूप, दीप व नैवद्य दाखवला जातो आणि त्या दिवशी नांगरणी, जमीन...
कृष्णाच्या हातून असा झाला कंस वध
ज्यावेळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याचे कळले तेव्हा त्या बालिकेस मारण्यासाठी तो बंदिगृहात गेला आणि बालिकेस हातात उचलून फेकावयास गेला...
गनर कांबळे - मृत्यूनंतरही शत्रुंना संपवणारे शूरवीर
युद्ध सुरु असताना एके दिवशी अचानक चीनच्या सैन्याने मोठ्या संख्येने महार मशिनगन रेजिमेंटवर हल्ला केला. चीनच्या सैन्याच्या संख्याबळाच्या...
रामसेतूच्या निर्मितीची कथा
रामायणासारख्या प्राचीन ग्रंथात रामसेतूचे निर्माण रावणाच्या कैदेत असलेल्या सीतेस लंकेहून परत आणण्याकरिता वनरसेनेच्या साहाय्याने केल्याचा...
कस्तुरीमृग - एक लोभस हरीण
कस्तुरीमृगाची उंची फक्त २० इंच एवढी असते यावरून हे हरीण किती छोटे असते याची कल्पना येते. कस्तुरी मृगाचे नाव हे त्याच्याकडील कस्तुरी...
सांबर हरिणाची माहिती
सांबरांचे मुख्य अन्न म्हणजे गवत, झाडांचा पाला आणि फळे हे आहे. सांबार सहसा दिवसा ढवळ्या बाहेर पडत नाहीत व फक्त रात्रीच बाहेर पडतात...
पारशी समाजाचा इतिहास
पारशी समाजाचे व्यापारातील कौशल्य व सातत्य यामुळे समाजातील अनेक जण व्यावसायिक क्षेत्रात पुढे आले यामध्ये सर जमशेदजी जिजाबाई, टाटा ग्रुपचे...
सर आइजैक न्यूटन - एक महान वैज्ञानिक
१६६० साली न्यूटनने केम्ब्रिज येथील विद्यालयात प्रवेश घेतला व येथे शिक्षण घेत असताना प्रकाशकिरणांचे पृथक्करण करण्याच्या प्रयोगावर त्याने...
दालचिनीची माहिती व फायदे
पूर्वी श्रीलंका बेटावर डचांचे राज्य असताना त्यांनी या पदार्थास असलेल्या प्रचंड मागणीमुळे श्रीलंकेतील दालचिनी उत्पादन पूर्णपणे स्वतःच्या...
मुंबई विद्यापीठाची माहिती
मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाकडे स्वतःची अशी इमारत नव्हती. विद्यापीठाचे कार्यालय १८७४ पर्यंत टाऊन हॉलमध्ये होते. - लेखक...
घटोत्कच - महाभारतातील बलवान योद्धा
पांडव व कौरव सेनेचे कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु झाले त्यावेळी घटोत्कच साहजिकच पांडवांच्या पक्षाकडून लढत होता. घटोत्कच हा अवाढव्य असल्याने...
चातुर्मास म्हणजे काय
चातुर्मास म्हणजे एकूण चार महिन्यांचा काळ. चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण-भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक...
भरती व ओहोटी म्हणजे काय?
गुरुत्वाकर्षणाच्या याच नियमाच्या आधारे न्यूटनने हे सुद्धा सिद्ध केले की पृथ्वीवरील समुद्रास भरती व ओहोटी येण्याचे कारण म्हणजे सूर्य...
संत एकनाथ महाराज
संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि इतर चार असे एकूण सात प्रसिद्ध ग्रंथांचे लिखाण केले जे आजही घरोघरी...
भास्कराचार्य - एक थोर ज्योतिषी व गणितज्ञ
भास्कराचार्यांचा सर्वात प्रथम ग्रंथ म्हणजे सिद्धांत शिरोमणी होय. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहिला. सिद्धांतशिरोमणी ग्रंथाचे...