स्थळे

पर्वती - पुण्याची शान

पुण्याची शान म्हणजे पर्वती नावाची विद्यमान पुणे शहराच्या मध्यभागी असणारी निसर्गरम्य टेकडी.

पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक हिवरे गावं

दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी काही कामानिमित्ताने पुरंदर तालुक्यातील मौजे हिवरे येथे वैभवकुमार साळवे यांच्या बरोबर जाण्याचा योग आला किंवा...

मांडवा - अष्टागरांचा मांडव

मांडवा हे गाव रायगड जिल्ह्यातल्या तसेच ठाणे-मुंबईच्या नागरिकांना नवीन नाही. पश्चीम समुद्रातले मुंबईमार्गे रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार...

राजेवाडीचा मोहिते वाडा

मराठ्यांच्या इतिहासात 'शिवकाळ' हा महाराष्ट्रजनांच्या पराक्रम व कर्तृत्वाचा सर्वोच्च गौरवशाली कालखंड म्हणून इतिहासात नोंदविला गेला...

लोणावळा खंडाळा - एक स्वर्गीय सफर

लोणावळा व खंडाळा ही दोनही गावे आपल्याला लहानपणीच अनेक गाण्यांतून आपल्याला परिचयाची झाली आहेतच. समुद्रसपाटीपासून लोणावळ्याची उंची आहे...

मुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी

'मुरुड्-जंजिरा' हे आज पर्यटकांचे आवडते 'पर्यटन केंद्र' म्हणून नावारुपास आले आहे. मुंबईसारख्या महानगरीमध्ये सततची दगदग सहन करणारे हौशी...

मुरुड जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे

मुरुड-जंजिरा म्हटला की अभेद्य व अजिंक्य जंजिरा किल्ला व शहराचा अडीच कि.मी. अंतरापर्यंत पसरलेला अवर्णनीय समुद्रकिनारा असे केवळ पर्यटकच...

अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळे

विक एन्ड कुठे घालवायचा हा प्रश्न पडल्यावर मुंबई आणि पुण्यातल्या नागरिकांचा शोध सुरु होतो तो पर्यटनस्थळांचा. असेच एक पर्यटनस्थळ म्हणजे...

चौल व रेवदंडा - दोन प्राचीन शहरे

चौल व रेवदंडा ही दोन प्राचीन महत्व असलेली गावे अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून १६ किमी अंतरावर आहेत. सुमारे अडीच हजार वर्षाची प्राचीन...

शिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी

कोर्टाची जागा फारच भव्य आहे. किमान ५०-६० फूट उंचावर मजला आहे. तो पूर्ण मजला सागाच्या लाकडाने नाजूक कोरीवकामाने बनवला आहे. मुख्य वस्तूला...

माथेरान - निसर्गाला पडलेलं स्वप्न

हिरविकंच वनश्री, उंचच उंच डोंगर आणि तेवढ्याच खोल द-या, आरोग्यदायक आणि उत्साहवर्धक हवामान, मोहक सृष्टीसौंदर्य आणि मुंबईचं सानिध्य यामुळं...

संदकफू - एक रमणीय ट्रेक

आम्हाला दोघांनाही पर्यटनाची विशेष आवड असल्यामुळे सतत नव्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्याचा ध्यास लागलेलाच असतो. ह्या...

श्रीवर्धन व दिवेआगर - कोकणचे सांस्कृतीक ठेवे

निसर्गसंपन्नेतेने व ऐतिहासिक वारश्याने नटलेली ही दोन जुळी गावे एकाच तालुक्यात असून रायगड जिल्ह्याच्या वायव्येस आहेत.

आंबोली - थंड हवेचे ठिकाण

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात आहे. सावंतवाडी म्हणजे पूर्वीचे संस्थान, खेमसावंत्-भोसल्यांची...

काळडोह वाळणकोंड

अज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच...

समर्थांच्या रामघळी

“शुभमंगल सावधान…” हे शब्द कानावर पडताक्षणी राणूबाईंचा मुलगा नारायण बोहल्यावरून जो पळाला आणि त्याच्या पायाला भिंगरी जी लागली ती आयुष्यभर...