स्थळे

आंबोली - थंड हवेचे ठिकाण

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात आहे. सावंतवाडी म्हणजे पूर्वीचे संस्थान, खेमसावंत्-भोसल्यांची...

काळडोह वाळणकोंड

अज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच...

समर्थांच्या रामघळी

“शुभमंगल सावधान…” हे शब्द कानावर पडताक्षणी राणूबाईंचा मुलगा नारायण बोहल्यावरून जो पळाला आणि त्याच्या पायाला भिंगरी जी लागली ती आयुष्यभर...

कोकणातील लाईटहाउस पर्यटन

महाराष्ट्राला लाभलेला ७५० कि.मी. चा समुद्रकिनारा पर्यटकांना आता भुरळ पाडतो आहे. समुद्र म्हटले की ओघानेच कोकण हा प्रांत आलाच. सागरी...

कहाणी महाबळेश्वरच्या आर्थरसीटची

महाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १४७३ मीटर अर्थात ४४२१ फूट इतकी आहे....

ओडीशाचे शनिशिंगणापूर – सियालिया

घराला दारे नाहीत म्हणून शनी शिंगणापूर हे गाव आपल्याकडे प्रसिद्ध झाले. पण असेच एक गाव ओडिशामधे सुद्धा वसलेले आहे. अगदीच आडबाजूला......

हुकलेले होकायंत्र व देवाचे गोठणे

पेशव्यांचे गुरु श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी...

घूम मोनास्ट्री आणि रेल्वे संग्रहालय

दार्जिलिंग आणि आजूबाजूचा प्रदेश हा हिमालयाचे दर्शन घेण्यासाठीचा उत्तम परिसर. उंचच उंच हिमशिखरे, देवदार वृक्ष आणि त्यामधून वळणावळणाची...

वरंधची अजून एक घळ

मान्सून आणि लॉकडाऊन संपल्यावर भटक्यांचे पाय आपोआप सह्याद्रीकडे वळतील. सहा महिने सक्तीची कैद झाल्यामुळे घराबाहेर कुठेही पडणे अगदी मुश्कील...

भटकंती आडिवरे कशेळीची

कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही...

या गावात रडायला बंदी आहे

अनेक निसर्गचमत्कार आणि गूढ कथांनी भारलेला प्रदेश म्हणजे कोकण. जसजसे आपण याच्या अंतरंगात शिरतो, तसतशा इथल्या अनेक चमत्कारिक गोष्टींचे...

चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची...

अक्षी - मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं

अलिबागहून चौल-रेवदंड्याच्या रस्त्याला लागलं की पाच कि.मी. अंतरावरच्या एका वळणावर आक्षी नावाचं एक टुमदार गावं लागतं. वळणावरचं असलेल्या...

नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर

रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार...

पेण - गणपती बाप्पांचे गाव

गणपती म्हटले की पेण व पेण म्हटले की गणपती हे कधीही न बदलणारे समिकरण झाले आहे. गणपती मुर्त्यांच्या व्यावसायाचे माहेरघर असलेले रायगड...

म्हसळा - निसर्गाच्या सानिध्यातले गाव

रायगड जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेले म्हसळा हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण आपल्या निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात अशा राजपुरी खाडीच्या...