पर्यटन
छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या कोकणातील गांगोलीचा...
गणपती ही अशी देवता आहे, जिचे पूजन आपण अनेक रूपांत करतो. अनादी काळापासून गणपती हा विविध स्वरूपांत पूजला जात आहे. गाणपत्य पंथात गणेश...
श्री शिवराजेश्वर - सिंधुदुर्ग किल्ल्यातील महाराजांचे सर्वात...
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत व अशावेळी त्यांची मंदिरे अवघ्या महाराष्ट्रात व भारतातही असणे हे त्यांच्या कीर्तीस...
राजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा
ज्या दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक वास्तव्य केले त्या राजगड किल्ल्याच्या पद्मावती माचीवर पोहोचण्यासाठी जे दोन प्रमुख...
शिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी
कोर्टाची जागा फारच भव्य आहे. किमान ५०-६० फूट उंचावर मजला आहे. तो पूर्ण मजला सागाच्या लाकडाने नाजूक कोरीवकामाने बनवला आहे. मुख्य वस्तूला...
पौड खोऱ्यातील कोरीगड
फाल्गुन वद्य चतुर्थीला सिंदोळ्यावर हिंदोळा घेऊन आल्यावर सह्याद्रीत पाऊल ठेवलंच नव्हतं. ठरवलेले अनेक प्लान्स अनेकांनी मोडीत काढले....
उत्तुंग तुंग किल्ला
खूप दिवसाआधीच विवेक सरांनी या मोठ्या ट्रेक आणि शिबिराची कल्पना दिली होती व यायचंच आहे म्हणून सांगितलं होतं आणि मीही येणारच असं सांगितलं...
भटकंती तळगड व घोसाळगडाची
खूप दिवसाआधीच विवेक सरांनी या मोठ्या ट्रेक आणि शिबिराची कल्पना दिली होती व यायचंच आहे म्हणून सांगितलं होतं आणि मीही येणारच असं सांगितलं...
माहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती
‘कधी येतोयस ट्रेकला?’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस?’, ‘अहो यायचंय मला’, पुढच्या वेळी नक्की येतो’ या सर्व...
आवळसचा सोनगिरी
“सोनगिरी”, कर्जत जवळचा मुंबई-पुणे लोहमार्गावरील छोटासा(फक्त म्हणण्यापुरता) किल्ला. सोनगिरीला जायच्या अनेक वाटा आहेत. त्यापैकी एक वाट...
बळकट पण दुर्लक्षित असा किल्ले यशवंतगड
प्राचीनकाळापासून कोकणातील बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. या बंदरांचा अनेक देशांशी व्यापार होत असे. त्यापैकीच एक महत्त्वाचे बंदर...
कृषी पर्यटन - काळाची गरज
पर्यटन विकास हे राज्याच्या तसेच देशाच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार पर्यटन विकासाला प्राधान्य देत असतात....
पर्यटन महोत्सव - पर्यटन विकासाच्या दृष्टीने योग्य पाऊल
कोकण हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असल्यामुळे व कोकणाला विस्तृत सागर किनारपट्टी लाभलेली असल्यामुळे कोकणातील अनेक स्थळे विशेषतः किनारपट्टीवरील...
माथेरान - निसर्गाला पडलेलं स्वप्न
हिरविकंच वनश्री, उंचच उंच डोंगर आणि तेवढ्याच खोल द-या, आरोग्यदायक आणि उत्साहवर्धक हवामान, मोहक सृष्टीसौंदर्य आणि मुंबईचं सानिध्य यामुळं...
पर्यटनातून निसर्ग शिक्षण
मानव आणि निसर्ग यांचे एक अतूट असे नाते आहे. निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांच्या मिश्रणाने मानवी शरीराची निर्मिती...
साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वात उंच गड
साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीदुर्ग! नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील बागलाण नावाच्या प्रदेशात हा किल्ल्यांचा...
संदकफू - एक रमणीय ट्रेक
आम्हाला दोघांनाही पर्यटनाची विशेष आवड असल्यामुळे सतत नव्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्याचा ध्यास लागलेलाच असतो. ह्या...