पर्यटन

अमृतपुरा येथील अमृतेश्वर मंदिर

कर्नाटकात चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये एक सुंदर शिवालय वसले आहे. अमृतपुरा हे त्याचे नाव. इ.स. ११९६ मध्ये होयसळ राजा वीरबल्लाळ दुसरा याचा...

कंबोडियातला गणपती - प्रेह विहार (शिखरेश्वर)

शिखरेश्वर किंवा प्रेह विहार हे कंबोडियामधले सर्वार्थाने वेगळे मंदिर आहे. म्हणजे याचे स्थापत्य खास ख्मेर स्थापत्यच आहे, परंतु हे वसलेले...

वरंधची अजून एक घळ

मान्सून आणि लॉकडाऊन संपल्यावर भटक्यांचे पाय आपोआप सह्याद्रीकडे वळतील. सहा महिने सक्तीची कैद झाल्यामुळे घराबाहेर कुठेही पडणे अगदी मुश्कील...

भटकंती आडिवरे कशेळीची

कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही...

लकुलिश मंदिर पावागढ

चंपानेर पावागढ हे गुजराथमधलं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेलं ठिकाण. पावागडच्या डोंगरावर रोप वे वरून गेल्यावर उजवीकडे एका तळ्याकाठी...

हिंगुळजा देवी - पाकिस्तान ते गडहिंग्लज

हे वाचून काहीतरी भलतंसलतं लिहिलंय असं वाटलं ना ? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात येणं अगदी स्वाभाविक आहे....

टाहाकारीची भवानी

नगर जिल्ह्यातला अकोले हा तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितिंगा, रतनगड, अलंग-मदन-कुलंग...

कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी

शिवछत्रपतींनी स्वराज्याचे सुसज्ज आरमार घडविले आणि समुद्रावर आपली सत्ता निर्माण केली. त्या आरमाराच्या संरक्षणासाठी बेलाग असे जलदुर्ग...

या गावात रडायला बंदी आहे

अनेक निसर्गचमत्कार आणि गूढ कथांनी भारलेला प्रदेश म्हणजे कोकण. जसजसे आपण याच्या अंतरंगात शिरतो, तसतशा इथल्या अनेक चमत्कारिक गोष्टींचे...

गडदूदेवी आणि वेळ नदीचा उगम

नवरात्र संपलं दसरा उजाडला... घरात अडकून पडलेल्या मंडळींना सीमोल्लंघनाचे वेध लागले. जागतिक संकट हळूहळू निवळू लागलेलं...अशा वेळी वेगळ्याठिकाणी...

कोटकामते येथील भगवती देवी

निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी ही तिथे असलेल्या विविध देवस्थानांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. गर्द झाडीमध्ये वसलेली अत्यंत मनोहारी...

गोळप येथील ब्रह्मा विष्णू व महेश

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी पासून दक्षिणेला जेमतेम १५ कि.मी. वर वसलेले छोटेसे गोळप हे गाव. पावस गावाचे जणू जुळे भावंडच. या गोळप...

चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची...

अक्षी - मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं

अलिबागहून चौल-रेवदंड्याच्या रस्त्याला लागलं की पाच कि.मी. अंतरावरच्या एका वळणावर आक्षी नावाचं एक टुमदार गावं लागतं. वळणावरचं असलेल्या...

घारापुरी - समुद्रस्थित अद्वितीय शिवमंदीर

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले व रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेले घारापुरी हे जगप्रसिद्ध बेट जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षण...

नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर

रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार...