पर्यटन

भंगाराम देवी - देवतांचे अनोखे न्यायालय

निसर्गाची भरपूर उधळण असलेल्या बस्तर जिल्ह्यात केशकाल घाटाच्या माथ्यावर वसली आहे ही भंगाराम देवी. ह्या देवीचे कार्यक्षेत्र आजूबाजूच्या...

हरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव

कळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची सुरुवात...

भालगुडीचा नारायण

भालगुडी गाव ऐन मावळात वसलेले आहे. पुणे-पौड-कोळवण-भालगुडी हे अंतर जेमतेम ४२ कि.मी. इतके भरते. गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तीनही...

शेषशायी विष्णू वाघेश्वर

१९७२ साली पवना धरण झाल्यावर हे मंदिर पाण्यात गेले. त्यामुळे गावात एक नवीन मंदिर बांधले गेले. त्या मंदिरात एक सुंदर असे शिल्पनवल आहे....

श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव - महाराष्ट्रातील सर्वात...

श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची...

कोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत

कोटमसर गुहा प्रसिद्ध आहेत त्या इथे असलेल्या लवणस्तंभांसाठी. इंग्रजीत याला stalactite असे म्हणतात. इथला खडक कॅल्शियम कार्बोनेटयुक्त...

सोमेश्वर - राजवाडी येथील दुमजली गाभाऱ्याचे मंदिर

कोकणात जसे अनेक निसर्गचमत्कार किंवा आगळ्यावेगळ्या मूर्ती बघायला मिळतात तसेच एक अगदी वेगळे मंदिर बघण्यासारखे आहे. ते काहीसे आडबाजूला...

तुरळचा शिमगा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेल्या तुरळ या गावात यंदा असाच शिमगा रंगला. आणि तो सगळा अनुभवण्याची संधी मिळाली. - आशुतोष...

वेट्टूवनकोविल - दक्षिणेतील कैलास लेणे

वेरूळच्या कैलास मंदिराचे लहान रूप शोभेल असे हे स्थापत्य. चेन्नईच्या दक्षिणेला ५५० कि.मी. वर थोट्टूकुडी जिल्ह्यात कलुगमलई गावी हे स्थापत्य...

हॉस्पिटल बांधणारा राजा

राजेंद्र चोळ राजाने तिरुमुक्कडल इथे असलेल्या या महाविद्यालयाशी संलग्न असे एक वैद्यकीय केंद्र (अथुरा सलई) उभारले होते. जिथे विविध आजारांवर...

वीरदेवपाटचा श्री लक्ष्मीमल्लमर्दन

शिल्पसमृद्ध कोकणात आपण विष्णू, महिषासुरमर्दिनी, सूर्य, कार्तिकेय अशा देवदेवतांच्या मूर्ती बघतो. त्यातही विष्णूमूर्तींची संख्या जास्त...

गांगवली - छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ

गांगवली गावाचा उल्लेख पूर्वी गांगोली असा केला जात असे व हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे होते. पूर्वी निजामपूर ते रायगड हा मुख्य...

माल्यवंत पर्वत - हंपी

हंपी म्हणजे रामायणकाळातली किष्किंधा नगरी. सुग्रीवाची राजधानी असलेले ठिकाण. प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाने पुनीत झालेली भूमी आहे...

खोकरीचे घुमट - सिद्दी राज्यकर्त्यांची दफनभूमी

खोकरी गावात शिरल्यावर इस्लामी वास्तुशास्त्राचा प्रभाव असलेल्या तीन भव्य वास्तू आपल्या नजरेत भरतात. प्रथमच पाहणाऱ्यास या वास्तू म्हणजे...

सामराजगड - एक अपरिचित शिवकालीन दुर्ग

सामराजगड हा किल्ला मुरुडच्या दक्षिण दिशेस असलेल्या एकदरा गावात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ८० मीटर आहे. मुरुड येथून खाडीवरील...

देवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच

कशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या वेगळ्या आकाराने तो पाहताक्षणीच पर्यटकांना आकर्षित...