Search: 

इतिहास

शिवरायांच्या अटकेचे एक फसलेले कारस्थान

बाजी शामराज वाईमार्गे जावळी प्रांतातील पारघाट येथे ससैन्य दाखल झाला कारण कोकणातील महाड येथून जर घाटमाथ्यावर जायचे असेल तर जावळी प्रांत...

इतिहास

दुर्गसंपदा - भाग १

आपल्यावर होणारे आक्रमण थोपविण्यासाठी आणि आत्मरक्षणासाठी उभारलेला अडथळा किंवा स्वसंरक्षणाची व्यवस्था जिच्या सहाय्याने प्रसंगी प्रतिहल्ला...

इतिहास

पृथ्वीराज चौहान - दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट

पृथ्वीराज चौहान हे याच अजमेरच्या चौहान घराण्यातील प्रख्यात सम्राट. पृथ्वीराज चौहान यांच्या आईचे वडील दिल्लीचे तोमर राजे अनंगपाल यांना...

माहितीपर

इंद्रप्रस्थ ते दिल्ली - नामांतराचा इतिहास

प्राचीन काळात दिल्ली शहराचा विस्तार तब्बल ४५ मैल होता. इंद्रप्रस्थाच्याच परिघात पूर्वी कुरुवंशाची राजधानी हस्तिनापूर होती.

माहितीपर

नैऋत्य मान्सून म्हणजे काय

मान्सूनला मोसमी वारे अथवा नैऋत्य मान्सून या नावानेही ओळखले जाते. आपल्या भारतात पाऊस घेऊन येण्यास नैऋत्य दिशेकडून आलेले हे नियतकालिक...

स्थळे

भंगाराम देवी - देवतांचे अनोखे न्यायालय

निसर्गाची भरपूर उधळण असलेल्या बस्तर जिल्ह्यात केशकाल घाटाच्या माथ्यावर वसली आहे ही भंगाराम देवी. ह्या देवीचे कार्यक्षेत्र आजूबाजूच्या...

इतिहास

शिवराज्याभिषेक सोहळा - ब्रिटिशांच्या नजरेतून

ब्रिटिश लोकांना रोजनिशी (डायरी) लिहिण्याची एक चांगली सवय होती त्यामुळे हेन्रीने शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार या नात्याने...

किल्ले

हरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव

कळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची सुरुवात...

इतिहास

इब्राहिमखान गारदी - पानिपतच्या युद्धात कामी आलेला मोहरा

पानिपतचा महासंग्राम सुरु झाला त्यावेळी मराठे व अब्दाली यांच्यात एकूण तीन मोठी युद्धे झाली त्यावेळी इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने...

माहितीपर

आपल्या पूर्वजांची संतुलित दिनचर्या

अदमासे शंभर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळात सध्याचे तंत्रज्ञान नव्हते त्या काळात त्यांची सरासरी दिनचर्या कशी होती हे आपण थोडक्यात...

माहितीपर

मिठाचे फायदे व महत्व

मिठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्यामुळे शरीरात जंतांचा उपद्रव होत नाही त्यामुळे माणूस रोगांना बळी पडत नाही.

मंदिर

भालगुडीचा नारायण

भालगुडी गाव ऐन मावळात वसलेले आहे. पुणे-पौड-कोळवण-भालगुडी हे अंतर जेमतेम ४२ कि.मी. इतके भरते. गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तीनही...

मंदिर

शेषशायी विष्णू वाघेश्वर

१९७२ साली पवना धरण झाल्यावर हे मंदिर पाण्यात गेले. त्यामुळे गावात एक नवीन मंदिर बांधले गेले. त्या मंदिरात एक सुंदर असे शिल्पनवल आहे....

इतिहास

मराठ्यांकडून चितोडगड काबीज

मराठे उत्तर भारतात राज्य करीत असताना मारवाड प्रांतात जी बंडाळी झाली तिचा बिमोड करून मराठ्यांनी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेला...

इतिहास

सरनोबत नेतोजी पालकर

सरनोबत माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी त्यांचे सरनोबत हे पद नेतोजी यांना दिले. १६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना...

माहितीपर

इतिहासातील एक खुनाची घटना व कोकणातून घाटावर जाणारा रस्ता

या प्रसंगावरून दोनशे वर्षांपूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते. आजही तळ्याहून पालीला जावयाचे असेल तर मुंबई गोवा...