Search:
बाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस
ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ कोकणातून देशावर जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत रामाजी महादेव, हरी महादेव आणि बाळाजी महादेव हे भानू...
मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे व हेटकरी
मावळ प्रांत जिंकल्यावर महाराजांनी सर्वप्रथम उत्तर कोकण स्वराज्यात आणला व यावेळी त्यांनी जी सैन्यव्यवस्था निर्माण केली त्यामध्ये मावळे,...
कात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने सुरू...
शाईस्तेखानाच्या सैन्यास जेर केल्यावर आता थेट शाईस्तेखानाचाच समाचार घेण्याचा विचार करून १६६३ साली महाराजांनी लाल महालावर छापा टाकला...
इर्शाळगड - एक इरसाल दुर्ग
इर्शाळगड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर आहे.
सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय
राशीचक्रातील एक रास म्हणजे सिंह रास व या राशीत जेव्हा गुरु दाखल होतो तो संपूर्ण काळ सिंहस्थ या नावाने ओळखला जातो.
मयूर सिंहासन - मोगलांचे तख्त
मोगल दरबारात त्याकाळी एकूण सात सिंहासने असली तरी त्यापैकी मुख्य सिंहासन हे मयूर सिंहासन हेच होते व त्याचे स्थान दिवाण ए आम येथे होते
खंडेराव गुजर - स्वामीनिष्ठ शिलेदार
शाहूराजांचे धर्मांतर रोखण्याचा हाच एक उपाय असे समजून सहकाऱ्यांपैकी एकाने सर्वप्रथम हात पुढे केला व शाहूराजांऐवजी तुम्ही माझे धर्मांतर...
शिवकाळातील प्रेरक घटना
शिवचरित्र म्हणजे ज्ञानाचा व प्रेरणेचा एक महासागर आहे ज्यात संपूर्ण जीवनाचे सार दडले आहे आणि प्रत्येक मनुष्याने जर शिवचरित्र वाचले...
राजाराम महाराजांचे जिंजीस प्रयाण व मराठ्यांची स्वामीनिष्ठा
राजाराम महाराज हे कर्नाटकात गेले आहेत ही बातमी ज्यावेळी औरंगजेबास समजली त्यावेळी त्याने तेथील सर्व फौजदारांना राजाराम महाराजांना शोधून...
शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम
महाराजांनी पाऊण लाख सैन्य घेऊन स्वराज्यातून दक्षिणेत प्रस्थान केले आणि सर्वप्रथम हैद्राबाद येथे दाखल होऊन कुतुबशाहाची भेट घेतली. कुतुबशहाने...
कोपेश्वर मंदिर खिद्रापूर
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कोपेश्वर मंदिराला १९५४ साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर
प्राचीन स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण असे हे कर्णेश्वर मंदिर पांडवांनी उभारल्याची लोककथा आहे मात्र ऐतिहासिक साधनांनुसार या मंदिराची...
तुलसीविवाह अर्थात तुळशीचे लग्न
देवलोकावर विजय मिळवल्याने जालंधरापासून मुक्ती कशी मिळवावी ही चिंता देवांना पडली व पुढे तर जालंधर इंद्रप्रस्थावर चाल करून इंद्रास जिंकण्याचा...
वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड
ही गुहा पाचाडहून रायगडच्या दिशेने येताना चीत दरवाज्याच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्रसपाटीपासून अदमासे साडे चारशे मीटर...
रायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा
वाघ दरवाजा किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असलेला एकमेव दरवाजा असून याची बांधणी आपत्कालीन स्थितीत गडावरून बाहेर पडण्याकरिता आणि शत्रुंना...
रुळलेल्या वाटा सोडून
या पुस्तकात प्रामुख्याने अज्ञात पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आलेला आहे. आजही महाराष्ट्रात अशी विपुल स्थळे आहेत जी प्रसिद्धीच्या झोतात...