इतिहास

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा ज्यांच्या नेतृत्वाखाली उभारला गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ...

हंबीरराव मोहिते - स्वराज्याचे खंदे सरसेनापती

स्वराज्याचे खंदे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांचे नाव घेतले जाते. हंबीरराव यांनी शिवकाळ व शंभुकाळ हे दोनही काळ आपल्या कर्तृत्वाने...

प्रतापराव गुजर - हिंदवी स्वराज्याचे सरनोबत

म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या ओळींमधून ज्या वीराचा यथोचित सन्मान केला जातो ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे...

महादजी शिंदे - मराठेशाहीतील वीर मुसद्दी

मराठेशाहीतील वीर मुसद्दी म्हणून महादजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. महादजी हे राणोजी शिंदे यांचे पुत्र. त्यांच्या आईचे नाव चिमाबाई...

बापू गोखले - मराठी राज्याचे अखेरचे सरदार

बापू गोखले यांचा जन्म कोकणातील राजापूर जवळ तळे खांजण नावाच्या गावात झाला. त्यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले असे होते.

शिवजन्म - अंधःकार नाहीसा करणाऱ्या स्वराज्य सूर्याचा उदय

स्वराज्य अर्थात स्वकीयांचे राज्य स्थापणारे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज. जुन्नर प्रांतातील शिवनेरी या किल्ल्यावर महाराष्ट्रातील अंधःकार...

सरखेल कान्होजी आंग्रे - स्वराज्याच्या आरमाराचे विस्तारक

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व संभाजी महाराजांनी दिगंत केलेल्या बलाढ्य आरमाराचा विस्तार केला सरखेल कान्होजी आंग्रे यांनी.

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे

'गड आला पण सिंह गेला' या वाक्यांतूनच स्वराज्याचे शिलेदार तानाजी मालुसरे यांची महती स्पष्ट होते. तानाजी मालुसरे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील...

शिवाजी महाराजांच्या दीर्घकालीन वास्तव्याने पुनीत झालेली...

महाराजांच्या बालपणापासून स्वराज्याची उभारणी करण्याचे आद्यप्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडले ती ठिकाणेही राजधानीच्या दृष्टीने निश्चितच कमी...

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर महाराजांचे ज्येष्ठ पुत्र या नात्याने संभाजी महाराज यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आली. अर्थात...

सुरतेची लक्ष्मी अडवण्याचा मुघलांचा डाव महाराजांनी असा उधळला

इ.स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरत जिंकून मोगलांना जबर धक्का दिला. सुरतेची लूट केली नि स्वराज्याचे झालेले नुकसान भरून...

दत्ताजीराव शिंदे - यांच्या मृत्यूने रणदेवताही हळहळली

शिंदे घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे. या घराण्यातील पुरुष व महिला दोघांनीही इतिहासात आपल्या पराक्रमाचे दाखले...

जेव्हा एकविरा देवीच्या मंदिराचे झाले किल्ल्यात रूपांतर

राज्याच्या रक्षणासाठी बांधले जातात ते दुर्ग मग यामध्ये डोंगरी दुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग तसेच भुईकोट इत्यादी अनेक प्रकारांचा समावेश होतो....

छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची मोहीम

महाराजांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी कष्ट घेतले व एप्रिल १६८० मध्ये रायगडावर देह ठेवला. पण त्या आधी काही...

छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम

इ.स. 1681 च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे व आपटे ही गावे लुटली व जाळली. सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना...

चिमाजी अप्पा पेशवे - एक असामान्य योद्धा

बाळाजी विश्वनाथ यांचे कनिष्ठ चिरंजीव चिमाजी बल्लाळ यांचे मूळनाव अनंत (अंताजी) व दुसरे नाव चिंतामणी. त्यांना लाडाने चिमण म्हणत असत....