Search:
भूगोल सामान्य ज्ञान
आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची माहिती आपल्याला असावी म्हणून ज्या विद्येची निर्मिती करण्यात आली तिला भूगोलविद्या असे म्हणतात....
संगमेश्वरी बोली - कोकणचे भाषावैभव
रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी (शेतकरी) वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे. त्यांची बोली ती तिलोरी-कुणबी नावाने ओळखली जाते. ही बोली संगमेश्वर...
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील...
जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार
आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे आडनाव मुरकुटे असे...
पनवेल शहराचा इतिहास
रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील पनवेल हे शहर रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे व जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
राजर्षी शाहू महाराज
राजघराण्यातील जन्म लाभूनही सामान्य लोकांचा कैवार असलेले राजे म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचे...
वटपौर्णिमा - भारतीय कुटुंबसंस्थेचा उत्सव
महाराष्ट्रातील सुवासिनींचा एक प्रमुख सण म्हणजे वटसावित्री अथवा वटपौर्णिमा. हा सण ज्येष्ठ शुद्ध १५ या दिवशी साजरा केला जातो.
मुहम्मद बिन तुघलक - तुघलकी फर्मान या म्हणीचा निर्माता
मुहम्मद बिन तुघलक हा दिल्लीचा बादशाह घियासुद्दीन तुघलकाचा मुलगा. मोगलांच्या २०० वर्षांपूर्वी तुघलक राज्याची निर्मिती ही घियासुद्दीन...
उरण शहर - एक सोन्याचा तुकडा
उरणचे प्राचीन नाव उरूण अथवा उरणे असे होते. उरण तालुक्यातील चाणजे या गावात उरणावती या देवीचे स्थान आहे व उरणावती देवीवरूनच उरण असे...
शिवाजी महाराजांची कौटुंबिक माहिती
शिवचरित्राचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सुद्धा जाणून घेणे गरजेचे ठरते त्यामुळे त्यामुळे शिवरायांच्या...
गोरेगांव - एक प्राचीन व्यापारी केंद्र
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गोरेगांव हे शहर प्रसिद्ध आहे. गोरेगाव शहराची महती प्राचीन असून हे शहर पूर्वी घोडेगांव...
वीर बाजीप्रभू देशपांडे
आषाढ महिन्यात पन्हाळगडावर मुसळधार पाऊस सुरु होता आणि गडावर शिवरायांसोबत ६००० सैन्य होते यामध्ये एक वीर होते जे पुढे खूप मोठी कामगिरी...
उमाबाई दाभाडे - स्वराज्याच्या पहिल्या महिला सेनापती
मराठी साम्राज्याच्या महिला सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांना ओळखले जाते. उमाबाई या खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी.
वाघ समजून घेताना
वाघ नावातच सर्व काही आहे. शूर व्यक्तीस वाघ हेच विशेषण जोडले जाते किंबहुना याच उपमेने संबोधले जाते. रुबाब, करारीपणा, नजरेचा करडेपणा,...
संताजी घोरपडे - वीर सेनापती
संताजी घोरपडे हे म्हालोजी घोरपडे यांचे पुत्र.म्हालोजी हे बाजी घोरपडे यांचे बंधू होते. संभाजी महाराजांना मोगलांनी जेव्हा संगमेश्वर...
मावळ प्रदेश - एक ऐतिहासिक भूमी
महाराष्ट्राच्या इतिहासात मावळ प्रांतास फार महत्व आहे. शिवरायांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला तो मावळ्यांच्या साथीने त्यामुळे हे मावळे...