इतिहास

परशुरामभाऊ पटवर्धन - एक वीर सेनापती

गोपाळराव यांच्या निधनानंतर परशुरामभाऊ यांना पुण्यात वास्तव्य करणे क्रमप्राप्त झाले व शत्रूवरील मोहिमांमध्येही त्यांना भाग घ्यावा लागे.

परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी - औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्याचे...

छत्रपती राजाराम महाराजांसोबत जिंजीस असताना परशुराम त्र्यंबक यांनी चांगली कामगिरी बजावल्याने छत्रपती राजाराम महाराजांनी परशुराम यांना...

पिलाजीराव गायकवाड - मराठी साम्राज्याचे समशेर बहाद्दूर

१७२१ साली दमाजी गायकवाड यांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागी पिलाजी यांची नेमणूक झाली.

वशिष्ठीपुत्र पुलुमावी - गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र

वसिष्ठीपुत्र पुलुमावी याची राजधानी महाराष्ट्रातील पैठण अर्थात प्रतिष्ठान ही असून त्याने एकूण चोवीस वर्षे राज्य केले.

सरखेल तुळाजी आंग्रे - मराठी आरमाराचे रक्षक

१७४२ साली तुळाजी आंग्रे यांनी सिद्दीपासून अंजनवेल हा किल्ला जिंकल्याने छत्रपती शाहू महाराजांनी तुळाजी यांना सरखेल ही पदवी प्रदान केली.

हरिहर - विजयनगर साम्राज्याचा मूळ संस्थापक

हरिहराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात होयसळ राजा तृतीय बल्लाळ याच्या कार्यकाळात केली व होयसळ राज्यात त्याने मंत्रिपद व सरदारपद भूषवले.

उदाजी पवार - धार संस्थानाचे संस्थापक

१७२४ साली उदाजी पवार यांनी मध्यप्रदेशातील धार हे आपले मध्यवर्ती केंद्र करून तेथे आपले ठाणे बसवले.

होनाजी बाळ - सुप्रसिद्ध मराठी शाहीर

होनाजी बाळ हे वेगवेगळ्या विषयांवरील काव्य निर्माण करण्यात तरबेज होते व त्यांनी पोवाडे, लावण्या, भक्तिगीते असे अनेक काव्यप्रकार हाताळले...

कृष्णदेवराय - विजयनगर साम्राज्याचा सम्राट

कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगर साम्राज्याचा अमल संपूर्ण दक्षिण भारतात प्रस्थापित झाला होता.

विजयनगर साम्राज्य - दक्षिणेतील एक संपन्न राज्य

विजयनगर साम्राज्याचे वैशिट्य म्हणजे हे राज्य एकूण चार हिंदू घराण्यांच्या अमलाखाली राहिले होते व या घराण्यांची नावे संगम, सलुव, तुलूव...

परसोजी भोसले - पहिले सेनासाहेब सुभा

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य मोगली संकटात असताना परसोजी भोसले यांनी स्वराज्याशी एकनिष्ठ राहून राजाराम महाराजांना खूप...

रहस्यमय चपाती व लाल कमळ चळवळ - १८५७ च्या उठावाची पूर्वतयारी

१८५६ सालापासून गुप्त प्रचाराच्या माध्यमातून उठावाच्या पुढाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली होती व या गुप्त प्रचाराची अनेक...

मल्हारराव होळकर - इंदूरच्या होळकर राजघराण्याचे संस्थापक

१७३२ साली पेशव्यांनी माळव्यावर स्वारी केली त्यावेळी मल्हाररावांनी या युद्धात मोठा पराक्रम केला.

सरदार नारोशंकर राजेबहाद्दर - मालेगाव किल्ल्याचे व शहराचे...

नारोशंकर हे दिल्लीच्या दुसरा आलमगीर या बादशहाच्या मदतीस जाऊन त्यांनी त्याची मोठी मदत केल्याने दिल्लीच्या बादशहाने त्यांना मालेगाव...

मलिक अहमद निजामशाह - अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक

मलिक अहमद याचे आजोबा हिंदू असल्याने त्याने स्वतःच्या नावात बहिरी असे त्यांचे नाव लावले आणि पुढे ही परंपरा कायम राहिली.

बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे

बापूजी मुद्गल यांचे शिवचरित्रातील महत्त्वाचे काम म्हणजे कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्ला स्वराज्यात आणण्याच्या कामी त्यांनी मोठी कामगिरी...