इतिहास
इब्राहिमखान गारदी - पानिपतच्या युद्धात कामी आलेला मोहरा
पानिपतचा महासंग्राम सुरु झाला त्यावेळी मराठे व अब्दाली यांच्यात एकूण तीन मोठी युद्धे झाली त्यावेळी इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने...
मराठ्यांकडून चितोडगड काबीज
मराठे उत्तर भारतात राज्य करीत असताना मारवाड प्रांतात जी बंडाळी झाली तिचा बिमोड करून मराठ्यांनी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेला...
सरनोबत नेतोजी पालकर
सरनोबत माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी त्यांचे सरनोबत हे पद नेतोजी यांना दिले. १६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना...
कान्होजी जेधे - स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे शिलेदार
शिवाजी महाराजांनी ज्या सहकाऱ्यांसहित रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासहित कान्होजी जेधे सुद्धा हजर होते.
नरवीर तानाजी मालुसरे यांची एक अपरिचित लढाई
तानाजींच्या अनेक लढायांपैकी अशीच एक अपरिचित लढाई म्हणजे संगमेश्वर येथील सूर्यराव सुर्वे यांच्याविरोधातील लढाई. १६६१ मध्ये शिवरायांनी...
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक
शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले व हे कार्य करीत असताना त्यांच्या जीवास वेळोवेळी धोका उत्पन्न होण्याच्या शक्यता असत. अशावेळी...
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रथम चाकणकर ब्रह्मे यांच्यासंबंधी लिहिलेल्या पात्रात वापरण्यात आली होती. त्यावेळी चाकणकर ब्रह्मे...
वीर बाजी पासलकर - एक महायोद्धा
शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रितीतल्या बालमित्रांपैकी बाजी पासलकर एक होते. ते आठगावचे देशमुख असून रायगडाखाली छत्री निजामपूरजवळ कुर्डू...
भारतावर झालेले पहिले मुस्लिम आक्रमण
इसवी सनाच्या सातव्या शतकात मुस्लिमधर्मीय राजाकडून भारतावर झालेले पहिले यशस्वी आक्रमण म्हणून मुहम्मद बिन कासिम याच्या आक्रमणाकडे पाहिले...
सातवाहन घराण्याचा इतिहास
सातवाहन साम्राज्याचा संस्थापक म्हणून सिमुक (श्रीमुख) याचे नाव प्रख्यात आहे. सिमुक हा चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असून त्याकाळी त्याच्या...
छत्रपती शाहू महाराजांना 'शाहू' हे नाव कसे मिळाले?
शाहू महाराजांचे पाळण्यातील नाव शिवाजी असे असताना त्यांना शाहू हे नाव कसे पडले याबद्दल तत्कालीन साधनांत लिखाण करण्यात आले आहे मात्र...
घाशीराम कोतवाल - उत्तर पेशवाईतील गाजलेली घटना
घाशीराम कोतवाल हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील रहिवाशी असून कनोज (कान्यकुब्ज) ब्राह्मण होता.
मराठ्यांचा लाहोरवर विजय
मराठ्यांना फक्त आपल्या दहशतीनेच लाहोरचा विजय प्राप्त झाला व मानाजी पायगुडे यांनी २० एप्रिल १७६८ साली लाहोरच्या किल्ल्यात मराठ्यांच्या...
नारायणराव पेशव्यांची हत्या - इतिहासातील दुर्दैवी घटना
दादासाहेब यांच्या खोलीत गेल्यावर नारायणराव म्हणाले की गारद्यांनी वाड्यात मोठी धामधूम करून रक्तपात केला आहे म्हणून मी तुम्हापाशी आलो...