मंदिर
श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर - श्रीशैलम आंध्रप्रदेश
श्रीशैलम येथील श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामींचे मंदिर पाहण्यास जगभरातून भाविक येत असतात.
सज्जाकोठी - किल्ले पन्हाळा
सज्जेकोठी पन्हाळा किल्ल्याच्या उत्तर भागात असलेल्या राजवाड्याच्या पूर्वेस तटाशेजारी असून तिचे बांधकाम दुमजली आहे.
मुंबईचे महालक्ष्मी मंदिर
मुंबई बेटातल्या वरळीतील हे महालक्ष्मी मंदिर खऱ्या अर्थी मुंबईचे प्राचीन देवस्थान आहे.
कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मी - साडे तीन शक्तिपीठांपैकी...
अंबाबाईचे उर्फ महालक्ष्मीचे मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असून जुन्या राजवाड्याच्या वायव्य दिशेस आहे व मंदिराच्या चोहोबाजूस...
श्री जोतिबा - दख्खनचा राजा
ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे सदासर्वदा भाविकांची मांदियाळी असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो.
औदुंबर - एक पवित्र दत्तस्थान
शके १३४४ मध्ये श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती यांनी या स्थळी भेट दिली होती व येथील औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या तपोवनात...
किल्ले रायगडाचे भवानी टोक व भवानी मातेचे मंदिर
भवानी टोक हे रायगड किल्ल्याच्या पूर्वेकडील टोक असून त्यास अतिशय तीव्र अशा उताराचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे.
किल्ले रायगडावरील शिरकाई देवीचे मंदिर
शिरकाई देवीच्या मंदिराचे वैशिट्य असे की हे मंदिर पूर्णपणे मोकळे असून त्यास सभागृह व गाभारा नाही व ज्या ठिकाणी गाभारा असतो त्या ठिकाणी...
यमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान
उत्तर भारताची जीवनदायिनी आणि गंगा नदीची सहायक अशा या यमुना नदीस उत्तर भारतात जमुना या नावानेही ओळखले जाते व या नदीचे उगमस्थान हिमालयात...
गंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान
गंगोत्री येथे जाण्याचा मार्गही पूर्वी अतिशय बिकट होता. या ठिकाणी जाणारा मार्ग वळणावळणांचा आणि अतिशय चढा होता.
कोपेश्वर मंदिर खिद्रापूर
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कोपेश्वर मंदिराला १९५४ साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर
प्राचीन स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण असे हे कर्णेश्वर मंदिर पांडवांनी उभारल्याची लोककथा आहे मात्र ऐतिहासिक साधनांनुसार या मंदिराची...
त्र्यंबकेश्वर - एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग
त्र्यंबक हे गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यास ब्रह्मगिरी असे नाव असून गावाच्या चोहो बाजूना लहान मोठे डोंगर आहेत. यातील एक डोंगर...
हरिहर क्षेत्र – ओडिशा
बोधच्या जवळ आहे ‘हरिहरक्षेत्र’. अर्थात हे नाव स्थानिकांनी दिलेले आहे. बोध पासून १५ कि.मी. वर असलेल्या ‘गंधराडी’ गावात दोन प्राचीन...
भालगुडीचा नारायण
भालगुडी गाव ऐन मावळात वसलेले आहे. पुणे-पौड-कोळवण-भालगुडी हे अंतर जेमतेम ४२ कि.मी. इतके भरते. गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तीनही...
शेषशायी विष्णू वाघेश्वर
१९७२ साली पवना धरण झाल्यावर हे मंदिर पाण्यात गेले. त्यामुळे गावात एक नवीन मंदिर बांधले गेले. त्या मंदिरात एक सुंदर असे शिल्पनवल आहे....