Search:
इब्राहिमखान गारदी - पानिपतच्या युद्धात कामी आलेला मोहरा
पानिपतचा महासंग्राम सुरु झाला त्यावेळी मराठे व अब्दाली यांच्यात एकूण तीन मोठी युद्धे झाली त्यावेळी इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने...
आपल्या पूर्वजांची संतुलित दिनचर्या
अदमासे शंभर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळात सध्याचे तंत्रज्ञान नव्हते त्या काळात त्यांची सरासरी दिनचर्या कशी होती हे आपण थोडक्यात...
मिठाचे फायदे व महत्व
मिठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्यामुळे शरीरात जंतांचा उपद्रव होत नाही त्यामुळे माणूस रोगांना बळी पडत नाही.
भालगुडीचा नारायण
भालगुडी गाव ऐन मावळात वसलेले आहे. पुणे-पौड-कोळवण-भालगुडी हे अंतर जेमतेम ४२ कि.मी. इतके भरते. गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तीनही...
शेषशायी विष्णू वाघेश्वर
१९७२ साली पवना धरण झाल्यावर हे मंदिर पाण्यात गेले. त्यामुळे गावात एक नवीन मंदिर बांधले गेले. त्या मंदिरात एक सुंदर असे शिल्पनवल आहे....
मराठ्यांकडून चितोडगड काबीज
मराठे उत्तर भारतात राज्य करीत असताना मारवाड प्रांतात जी बंडाळी झाली तिचा बिमोड करून मराठ्यांनी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेला...
सरनोबत नेतोजी पालकर
सरनोबत माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी त्यांचे सरनोबत हे पद नेतोजी यांना दिले. १६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना...
इतिहासातील एक खुनाची घटना व कोकणातून घाटावर जाणारा रस्ता
या प्रसंगावरून दोनशे वर्षांपूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते. आजही तळ्याहून पालीला जावयाचे असेल तर मुंबई गोवा...
श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव - महाराष्ट्रातील सर्वात...
श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची...
कोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत
कोटमसर गुहा प्रसिद्ध आहेत त्या इथे असलेल्या लवणस्तंभांसाठी. इंग्रजीत याला stalactite असे म्हणतात. इथला खडक कॅल्शियम कार्बोनेटयुक्त...
कान्होजी जेधे - स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे शिलेदार
शिवाजी महाराजांनी ज्या सहकाऱ्यांसहित रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासहित कान्होजी जेधे सुद्धा हजर होते.
कोहिनुर - जगातील सर्वात मौल्यवान हिरा
कोहिनुर हा फारसी शब्द असून त्याची फोड कोह-ई-नूर अशी होते. कोहिनुरचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा असून त्याचा आकार लिंबाहुन मोठा आहे.
नरवीर तानाजी मालुसरे यांची एक अपरिचित लढाई
तानाजींच्या अनेक लढायांपैकी अशीच एक अपरिचित लढाई म्हणजे संगमेश्वर येथील सूर्यराव सुर्वे यांच्याविरोधातील लढाई. १६६१ मध्ये शिवरायांनी...
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक
शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले व हे कार्य करीत असताना त्यांच्या जीवास वेळोवेळी धोका उत्पन्न होण्याच्या शक्यता असत. अशावेळी...